राज्यातील आठ लाख प्रौढ परीक्षेला बसणार असे असणार पेपर चे स्वरूप नवभारत साक्षरता कार्यक्रम ullas navbharat literacy program 

राज्यातील आठ लाख प्रौढ परीक्षेला बसणार असे असणार पेपर चे स्वरूप नवभारत साक्षरता कार्यक्रम ullas navbharat literacy program  यवतमाळ वार्ताहर – दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता. 23-03-2025) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातून तब्बल आठ … Read more