कुटुंबातील मूल्ये/नियम सर्वांसाठी/ आपणच सोडवू आपले प्रश्न या घटकावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुटुंबातील मूल्ये/नियम सर्वांसाठी/ आपणच सोडवू आपले प्रश्न या घटकावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 

१) प्रामाणिकपणा ही आपली काय असते ? ताकद

२) सामाजिक जीवनात सर्वांना कशाची गरज असते ? सहकार्याची

३) आपल्या देशात कोणत्या वृत्तीला विशेष महत्त्व आहे ? सहिष्णू

४) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना काय करता येते ? प्रगती

५) परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात ? परिसरातील सर्वांनी

६) सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय कोण घेते ? निवडून दिलेले सरकार

७) आपला आत्मविश्वास केव्हा ढासळतो ? आपण अप्रामाणिकपणे वागल्यास

८) आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे काय ? सहिष्णुता

९) आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध बनते ? विविधतेमुळे

१०) मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरूष असा भेदभाव न करता दोघांनाही

समान मानणे म्हणजे काय ? स्त्री-पुरुष समानता

११) स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या ? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य

नियम सर्वांसाठी

१) आपले सामाजिक जीवन कशाच्या आधारे चालते ? नियमांच्या

२) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट केली ? अस्पृश्यतेची ३) चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला काय येते ?

उपेक्षा

४) नियमांचे पालन न केल्यास काय होते

५) आपण कोणाचे नियम बदलू शकत नाही ? निसर्गाचे २. शिक्षा डा.

६) मुलगा-मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा कसा असतो ? समान

देण्यात आला ? १८ वर्षे

७) भारतात १९८८ नंतर किती वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क

८) सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर किती वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे ? रात्री दहा नंतर

९ ) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत ?

अहिंसा आणि शांतता

१०) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कशाची प्रथा नष्ट केली ? अस्पृश्यतेची

११) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या ? गरिबी आणि शिक्षणाचा अभाव

१२) कोणाचे नियम अधिक स्थिर व निश्चित असतात ? निर्सगातील नियम

१३) नियम का तयार करावे लागतात ?

प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कळण्यासाठी

१४) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट नष्ट केली? अस्पृश्यतेची

१५) आपल्या देशात कोणत्या रूढीवर बंदी घालण्यात आली आहे ?

सती, बालविवाह

१६) जादूटोणा करून लोकांना फसवणे यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला ? महाराष्ट्र

१७) स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणाला मोठा संघर्ष करावा लागला ? सावित्रीबाई फुले

१८) सावित्रीबाई फुले यांना मोलाची साथ कोणी दिली ? फातिमा शेख संकलन- श्री. मरळ डी. डी. (सहशिक्षक जि.प.प्रा.शा. धामणगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद,

७) आपणच सोडवू आपले प्रश्न

१) समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक काय बनतात ? तीव्र

२) परिसरातील काय ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे ? समस्या

३) शहरातील कोणत्या समित्या तंटानिवारणाला मदत करतात ? मोहल्ला समित्या

४) आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड दयावे लागते

त्यांना काय म्हणतात ? सार्वजनिक समस्या

५) कोणत्या गावातील लोकांनी पाण्याची मोठी समस्या लोक सहभागातून

सोडवली ? अहमदनगर मधील हिवरे बाजार

६) कोणत्या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली ?

उस्मानाबाद मधील खुदावाडी

७) स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्या शिवाय आपली प्रगती होणार नाही, असे कोणते संत सांगत होते ? संत गाडगेबाबा

८) कोणत्या संतांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

९) आपल्या राज्यात कधीपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे ? २००७ पासून

१०) संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन जगभर कधी साजरा केला जातो ? २१ सप्टेंबर डी.

११) शांतता हे कोणते मूल्य आहे ? सामाजिक मूल्य

१२) संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? न्यूयॉर्क

१३) किती देशांतील आहे ? ६० १४) कोणत्या गावाशांनी दिलेल्या नाण्यांपारत आहे तयार करण्यात आली सोडवता येतात ? शांततेच्या

१५) कोणत्या मार्गाने तंटा निवारण करता येतात ? संवाद आणि चर्चेतून संकलन- श्री. मरळ डी. डी. (सहशिक्षक जि.प.प्रा. शा. धामणगाव, ता. खुलताबाद, जि, औरंगाबाद,

८) सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

१) सुविधांचा वापर आपण कसा केला पाहिजे ? जबाबदारीने

२) आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे काय असते ? जग

३) शाळेच्या जडणघडणीत कोणाचा वाटा असतो ? समाजाचा

४) सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा कोणकोणत्या आहेत ?

बस, रेल्वे, विमान, रिक्षा, टॅक्सी.

५) महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या ?

पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतुक

६ ) प्रत्येक मुला-मुलीचा हक्क कोणता ? शाळेत जाऊन शिकणे.

७ ) शिक्षण हक्क कायदयानुसार प्राथमिक शिक्षण कोणी पूर्ण केले पाहिजे ?

६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींनी

८) विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट किती आहे ?

६ ते १८ वर्षे

Join Now