छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
(१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर — शहाजीराजे भोसले
—————————–
(२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?
उत्तर — जिजाबाई
—————————–
(३) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला ?
उत्तर — १९ फेब्रुवारी १६३०
—————————–
(४) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
उत्तर — शिवनेरी 
—————————–
(५) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे 
—————————–
(६) छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ ..….. होता.
उत्तर — मध्य युगाचा
—————————–
(७) छत्रपती शिवाजी महाराजांनी ….. स्वराज्य निर्माण केले.
उत्तर — महाराष्ट्रात
—————————–
(८) स्वराज्य म्हणजे काय ?
उत्तर — स्वतःचे राज्य
—————————–
(९) छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?
उत्तर — रयतेवर अन्याय करणा-या सत्तांशी.
—————————–
(१०)  शहाजीराजे हे …… गाढे पंडित होते.
उत्तर — संस्कृतचे
—————————–
(११) मावळात राहणा-या लोकांना ….. म्हणत.
उत्तर — मावळे 
—————————–
(१२) शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला ?
उत्तर — फलटणचे नाईक – निंबाळकर
—————————–
(१३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर — सईबाई
—————————–
(१४) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर — स्वराज्य स्थापण्याचे 
—————————–
(१५) शहाजीराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर — जिजाबाई 
—————————–
(१६) जिजाबाईचं माहेर कोणत्या घराण्यातील होते ?
उत्तर — सिंदखेडचे जाधव 
—————————–
(१७) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
उत्तर — मालोजीराजे भोसले 
—————————–
(१८) शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर — मालोजीराजे भोसले 
—————————–
(१९) शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर — जुन्नर 
—————————–
(२०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
उत्तर — राजगड 
—————————–
(२१)  दादाजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कोण होते ?
उत्तर — इमानी सेवक 
—————————–
(२१) छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची ……
माचीवर भेटण्याची जागा निश्चित झाली.
उत्तर — प्रतापगडाच्या
—————————–
(२२) छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले ?
उत्तर — रायगड
—————————–
(२३) भोरप्या डोंगरावर शिवरायांनी ….. हा किल्ला बांधला.
उत्तर — प्रतापगड 
—————————–
(२४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ‌?
उत्तर — पंताजी गोपीनाथ 
—————————–
(२५) ‘ घोडखिंड ‘ ……… या नावानेच इतिहासात अमर झाली ?
उत्तर — पावनखिंड 
—————————–
(२६) तानाजी मालुसरे हा कोकणातील कोणत्या गावाचा राहणार होता ?
उत्तर — उमरठे
—————————–
(२७) तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय ?
उत्तर — सूर्याजी 
—————————–
(२८) छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?
उत्तर — रायगड
—————————–
(२९) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर — १६७४
—————————–
(३०) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
उत्तर — राज्याभिषेक शक 
—————————–
(३१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय ?
उत्तर — व्यंकोजीराजे 
—————————–
(३२) …… ही शिवरायांची कुलदेवता होती.
उत्तर — तुळजाभवानी
—————————–
(३३) …… यांस लोक ‘ प्रतिशिवाजी ‘ म्हणत.
उत्तर — नेताजी पालकर
—————————–
(३४) शिवरायांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले ?
उत्तर — प्रचंडगड 
—————————–
(३५) शिवरायांची राजमुद्रा …… भाषेत होती.
उत्तर — संस्कृत 
 
(३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर — १६८०
==========================
(१) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची नदी कोणती आहे ?
उत्तर — गोदावरी
 
(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर — ३६
 
(३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर — मुंबई
 
(४) जळगावचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर — केळी
 
(५) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता सागर आहे ?
उत्तर — अरबी समुद्र
 
(६) गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
त्र्यंबकेश्वर ( नाशिक )
 
(७)  माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — रायगड
 
(८)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सातारा
 
(९) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — नंदुरबार
 
(१०) महाराष्ट्रात नोटा कोठे छापली जातात ?
उत्तर — नाशिक 
 
(११) नाशिकजवळ मिग विमानांचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर — ओझर
 
(१२) गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर — कोल्हापूर
 
(१३) उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे ?
उत्तर — ईशान्य
 
(१४) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर — बंकिमचंद्र चटर्जी 
 
(१५) भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अमलात आली ?
उत्तर — २६ जानेवारी १९५०
 
(१६) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — चंद्रपूर
 
(१७) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर — राजस्थान
 
(१८)’ सावरपाडा एक्स्प्रेस ‘ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
उत्तर — कविता राऊत
 
(१९) छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांत प्रथम कोणता किल्ला बांधला ?
उत्तर — तोरणा
 
(२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर — महू ( मध्यप्रदेश )
 
(२१) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर — कळसूबाई
 
(२२) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर — सातपूडा
 
(२३) चंद्र दररोज किती महिने उशिरा उगवतो ?
उत्तर — ५० मिनिटे 
 
(२४) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात ?
उत्तर — चाचा
 
(२५) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर — पोरबंदर ( गुजरात )
 
(२६) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
उत्तर — गंगा
 
(२७) सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहचण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर — सात मिनिटे चाळीस सेकंद 
 
(२८) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
(२९) कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
उत्तर — अलिबाग
 
(३०) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — अमरावती
 
(३१) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
उत्तर — ७२० किलोमीटर
 
(३२) एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — नाशिक.
 
(३३) गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय आहे ?
उत्तर — डेबूजी झिंगराजी जानोरकर
 
(३४) सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर — खंडोजी
 
(३५) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे उद्गार कोणाचे आहे ?
उत्तर — लोकमान्य टिळक 
 
(३६) भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या ?
उत्तर — इंदिरा गांधी
 
(३७) ” जय जवान,जय किसान‌ ” ही घोषणा कोणी दिली ?
उत्तर — लाल बहादूर शास्त्री
 
(३८) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
उत्तर – दिल्ली
 
(३९) ” गुलाबी शहर ” म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
उत्तर — जयपूर
 
(४०) भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
उत्तर — २६ जानेवारी
 
(४१) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण  होते ?
उत्तर — जवाहरलाल नेहरू 
 
(४२) भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंगाचे पट्टे आहे ?
उत्तर — तीन
 
(४३) चादरीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
उत्तर  – सोलापूर
 
(४४) विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते ?
उत्तर – भगूर‌ (नाशिक) 
 
(४५) भंडारदरा प्रकल्प (धरण ) कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — अहमदनगर
 
(४६) येवला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — पैठणी
 
(४७)महाराष्ट्रात पांडवलेणी कोणत्या शहरात आहेत ? 
उत्तर —  नाशिक
 
(४८) नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
उत्तर — गोदावरी
 
(४९) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे
 
(५०) महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते ?
उत्तर — लावणी
 
(५१) महाराष्ट्रात पैठणी कुठे तयार केली जाते ?
उत्तर —  येवला
 
(५२) महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता ?
उत्तर — कबड्डी
 
(५३) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते ?
उत्तर —  पुणे
 
(५४) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
उत्तर — मुंबई
 
(५५) महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर — १ मे
 
(५६) ‘कोकणचा राजा’ असे कोणत्या फळाला म्हणतात ?
उत्तर — हापूस आंबा
============================

Leave a Comment