क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai phule Marathi bhashan -3

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai phule Marathi bhashan -3

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव सातारा जिल्हा जानेवारी 3 जानेवारी 831 मध्ये झाला या मराठी शिक्षण प्रसारक समाज सुधारक महिला होत्या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यात त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी श्री मुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले ज्योतिराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांपत्य होते.

सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी निवसे पाटील हे गावचे पाटील विशेषण 840 स*** जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षाचे होते तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षाचे होते सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळशी फुरसुंगीचे क्षीरसागर परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातली फुल बागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलं फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले सावित्रीबाईंचे पती ज्योतीराव यांना लहानपणापासूनच आईचे प्रेम लाभले नाही त्यांची मानस बहीण सगुना यांनीच त्यांचा संभाळ केला होता सगुना एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलाच्या दारी म्हणून काम करायच्या .

एकमेव शिक्षण १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुना माऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली ही त्यांची पहिली शाळा सगुना भाऊ तेथे आनंदाने उत्साहाने शिकून राहिल्या पुढेही पहिली शाळांमध्येच बंद पडली एक जानेवारी इसवी सन 848 मध्ये भिडे वाड्यात जोतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली 848 स*** संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनात आणि उच्चवर्णी यांनी धर्म बुडाला जग उडणार नक्की असे सांगून सांगून केले सनात आणि विरोध केला अंगावर शेण फेकले काही उमातांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली अनेक संघर्ष करतही शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला घर सोडावे लागले अनेक आघात होऊ नये सावित्रीबाई डगमगल्या नाहीत ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वतंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते.

पुढे मात्र सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांचा उद्धार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली शिक्षणाच्या प्रचारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंध पणे करीत नव्हत्या तर त्या कार्यावर त्यांचे निष्ठा होती म्हणून पती निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन पुढे चालूच ठेवले सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठायी असणाऱ्या कवी म्हणाला जे काही आवडले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रूपात शब्द बद्धही केले आहे 854 ला त्यांचा काव्य फुले हा शब्दसंग्रह प्रसिद्ध झाला.

विवाह बालविवाह प्रति मुळे अनेक मुली वयाच्या बारा तेरा वर्षे विधवा वयाच्या ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता पतीच्या निर्णयानंतर अशा विधवांना सती जावे लागेल किंवा मग त्याचे केशव पण करून ग्रुप बनवले जाईल विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणाच्यातरी नराधमाच्या शिकार बनत गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

अनाथ बालकांना सावित्रीबाई फुले आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई व ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्त घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले केशव पण बंद करण्यासाठी नाभिक समाजातील प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी मोठा सहभाग असे महात्मा फुले यांच्या निधन 890 स*** झाले त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची दुर्वाहिली आपल्या विचार विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व 52 कशी सुबोध संघटनाकार हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले पुढील काळात त्यांची भाषणे प्रकाशित करण्यात आली 896 स*** दुष्काळ पडला पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बाया बापट्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला

सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे त्यामुळे 876 ते 77 च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले समाजातल्या दिन दलितांना मायेने जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने जोतिबांच्या सहचरणी म्हणून शोभल्या.

अशा या महान माऊलीला माझे विनम्र अभिवादन

Leave a Comment