जे जगलो तेच लिहीत गेलो – कवी ना.धों. महानोर

जे जगलो तेच लिहीत गेलो – कवी ना.धो.महानोर मराठी मातीतला रानकवी हरपला मातीत रमणारा निसर्गाचे अनेक रुपये आपल्या शब्दातून उघडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे मराठी माती सर्जनशीलतेची खान आहे यात जेष्ठ कवी ना दो महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची रानावनातील पानाफुलातील सौंदर्य अनेक विविध रूपे रसिकांसमोर मांडली ते प्रयोगशील शेतकरी होते शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची … Read more